Thursday, 17 September 2026

*● कोकणातील प्रसिद्ध पद्धत वोवसा - ओवसा - औसा*।। "मुळ शब्द शोधण्याचा बराच प्रयत्न केला परंतु ।। त्यात प्रामुख्याने पुढील मतमतांतरे आढळली ● वसा :--- गौरी मातेचा वसा घेणे, ● हौसा :--- गौरीमातेकडुन हौस भागवणे, ● अंशा :--- मातेकडे अंश रुपाने आपल्याकडे प्रकटण्याची विनवणी, ● आय्स :--- आऊस - ( कोकणात आईचे पर्यायी शब्द ) ।। वसा = आऊसा, औक्षणचा अपभ्रंश - औशा / औसा, ।। अखंड ओवाळणीचा + वसा, अहो ( अखंड ) + वसा ।। ( वंश ) = अहोवसा ( अखंड वंश पुढे चालत राहण्यासाठी ) ।। असो म्हणजे तुमच्या लक्षात आले असेलच की ।। एकुणच सगळा आटापिटा गौरीमातेच्या ।। कृपाछत्रासाठी केला जातो.।। प्रथम आपण वोवसा - ओवसा - औसा म्हणजे काय ।। ते पाहुया. एका सुपात ५ प्रकारच्या भाज्या, ५ ।। प्रकारच्या वेलींची पाने, ५ प्रकारची फळे, ।। करंडा फणी, ओटी ( खण व नारळ ) आणि वानाच्या ।। पानावर सुटे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून, ।। अशी ५ सुपे गौरीच्या पुढ्यात वोवसन्यासाठी - ।। ओवसा करण्यासाठी / भरण्यासाठी ठेवतात. ।। आता वोवसणे - ओवसा करणे / भरणे म्हणजे नक्की ।। काय ते पण सांगायला पाहिजे. घरातील सुवासिनी ।। गौरी समोर जाऊन पहिले हळद - कुंकू लावून गौरीची ।। पूजा करायची आणि मग २ हातांनी भरलेले सूप ।। धरून गौरी समोर करून खाली ३ वेळा सूप ओढायचे ।। या प्रकियेला गौरीला वोवसने असे म्हणतात. नवीन ।। लग्न झालेली मुलगी ५ सूप घेऊन पहिली आपल्या ।। माहेरच्या गौरीला वोवसा वोवसून सासरी सूप घेऊन ।। यायचे आणि सासरच्या गौरीला वोवसायचे अशी ।। पद्धत आहे. ।। ज्या वर्षी रवि पूर्वा नक्षत्रावर गौरी आवाहनाचा ।। दिवस असतो त्यावर्षी नवीन जोडप्यांचे वोवसे ।। असतात म्हणजेच सुर्याचा पुर्वा नक्षत्र प्रवेश साधारण ।। एका वर्षाआड गौरी आवाहनावेळी होत असतो तो ।। दिवस ( उदा. ऑगस्ट २०१७ ची गणेश चतुर्थी ।। पाहावी ) वोवसा करुन झाले कि सर्व जोडपी ।। आपल्या पेक्षा मोठ्या माणसांच्या पाया पडून ।। वोवश्यातले पान वाण म्हणून त्यांना देतात आणि ।। सर्व मोठी मंडळी आशीर्वादाच्या स्वरुपात भरगच्च ।। पैसे देतात...।। अशा प्रकारे गौरी म्हणजेच साक्षात आदिशक्तीचे पुजन ।। करुन तिच्याकडे अखंड सौभाग्याचं लेणं मागितलं जातं 🙏।। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏

Tuesday, 24 March 2026

॥ बालकाण्डः ॥शुद्धब्रह्मपरात्पर राम्॥१॥कालात्मकपरमेश्वर राम्॥२॥शेषतल्पसुखनिद्रित राम्॥३॥ब्रह्माद्यामरप्रार्थित राम्॥४॥चण्डकिरणकुलमण्डन राम्॥५॥श्रीमद्दशरथनन्दन राम्॥६॥कौसल्यासुखवर्धन राम्॥७॥विश्वामित्रप्रियधन राम्॥८॥घोरताटकाघातक राम्॥९॥मारीचादिनिपातक राम्॥१०॥कौशिकमखसंरक्षक राम्॥११॥श्रीमदहल्योद्धारक राम्॥१२॥गौतममुनिसम्पूजित राम्॥१३॥सुरमुनिवरगणसंस्तुत राम्॥१४॥नाविकधावितमृदुपद राम्॥१५॥मिथिलापुरजनमोहक राम्॥१६॥विदेहमानसरञ्जक राम्॥१७॥त्र्यम्बककार्मुकभञ्जक राम्॥१८॥सीतार्पितवरमालिक राम्॥१९॥कृतवैवाहिककौतुक राम्॥२०॥भार्गवदर्पविनाशक राम्॥२१॥श्रीमदयोध्यापालक राम्॥२२॥राम् राम् जय राजा राम्।राम् राम् जय सीता राम्॥॥ अयोध्याकाण्डः ॥अगणितगुणगणभूषित राम्॥२३॥अवनीतनयाकामित राम्॥२४॥राकाचन्द्रसमानन राम्॥२५॥पितृवाक्याश्रितकानन राम्॥२६॥प्रियगुहविनिवेदितपद राम्॥२७॥तत्क्षालितनिजमृदुपद राम्॥२८॥भरद्वाजमुखानन्दक राम्॥२९॥चित्रकूटाद्रिनिकेतन राम्॥३०॥दशरथसन्ततचिन्तित राम्॥३१॥कैकेयीतनयार्थित राम्॥३२॥विरचितनिजपितृकर्मक राम्॥३३॥भरतार्पितनिजपादुक राम्॥३४॥राम् राम् जय राजा राम्।राम् राम् जय सीता राम्॥॥ अरण्यकाण्डः ॥दण्डकवनजनपावन राम्॥३५॥दुष्टविराधविनाशन राम्॥३६॥शरभङ्गसुतीक्ष्णार्चित राम्॥३७॥अगस्त्यानुग्रहवर्धित राम्॥३८॥गृध्राधिपसंसेवित राम्॥३९॥पञ्चवटीतटसुस्थित राम्॥४०॥शूर्पणखार्तिविधायक राम्॥४१॥खरदूषणमुखसूदक राम्॥४२॥सीताप्रियहरिणानुग राम्॥४३॥मारीचार्तिकृदाशुग राम्॥४४॥विनष्टसीतान्वेषक राम्॥४५॥गृध्राधिपगतिदायक राम्॥४६॥शबरीदत्तफलाशन राम्॥४७॥कबन्धबाहुच्छेदक राम्॥४८॥राम् राम् जय राजा राम्।राम् राम् जय सीता राम्॥॥ किष्किन्धाकाण्डः ॥हनुमत्सेवितनिजपद राम्॥४९॥नतसुग्रीवाभीष्टद राम्॥५०॥गर्वितवालिसंहारक राम्॥५१॥वानरदूतप्रेषक राम्॥५२॥हितकरलक्ष्मणसंयुत राम्॥५३॥राम् राम् जय राजा राम्।राम् राम् जय सीता राम्॥॥ सुन्दरकाण्डः ॥कपिवरसन्ततसंस्मृत राम्॥५४॥तद्गतिविघ्नध्वंसक राम्॥५५॥सीताप्राणाधारक राम्॥५६॥दुष्टदशाननदूषित राम्॥५७॥शिष्टहनूमद्भूषित राम्॥५८॥सीतावेदितकाकावन राम्॥५९॥कृतचूडामणिदर्शन राम्॥६०॥कपिवरवचनाश्वासित राम्॥६१॥राम् राम् जय राजा राम्।राम् राम् जय सीता राम्॥॥ युद्धकाण्डः ॥रावणनिधनप्रस्थित राम्॥६२॥वानरसैन्यसमावृत राम्॥६३॥शोषितसरिदीशार्थित राम्॥६४॥विभीषणाभयदायक राम्॥६५॥पर्वतसेतुनिबन्धक राम्॥६६॥कुम्भकर्णशिरच्छेदक राम्॥६७॥राक्षससङ्घविमर्दक राम्॥६८॥अहिमहिरावणचारण राम्॥६९॥संहृतदशमुखरावण राम्॥७०॥विधिभवमुखसुरसंस्तुत राम्॥७१॥खस्थितदशरथवीक्षित राम्॥७२॥सीतादर्शनमोदित राम्॥७३॥अभिषिक्तविभीषणनत राम्॥७४॥पुष्पकयानारोहण राम्॥७५॥भरद्वाजादिनिषेवण राम्॥७६॥भरतप्राणप्रियकर राम्॥७७॥साकेतपुरीभूषण राम्॥७८॥सकलस्वीयसमानत राम्॥७९॥रत्नलसत्पीठास्थित राम्॥८०॥पट्टाभिषेकालङ्कृत राम्॥८१॥पार्थिवकुलसम्मानित राम्॥८२॥विभीषणार्पितरङ्गक राम्॥८३॥कीशकुलानुग्रहकर राम्॥८४॥सकलजीवसंरक्षक राम्॥८५॥समस्तलोकाधारक राम्॥८६॥राम् राम् जय राजा राम्।राम् राम् जय सीता राम्॥॥ उत्तरकाण्डः ॥आगतमुनिगणसंस्तुत राम्॥८७॥विश्रुतदशकण्ठोद्भव राम्॥८८॥सीतालिङ्गननिर्वृत राम्॥८९॥नीतिसुरक्षितजनपद राम्॥९०॥विपिनत्याजितजनकज राम्॥९१॥कारितलवणासुरवध राम्॥९२॥स्वर्गतशम्बुकसंस्तुत राम्॥९३॥स्वतनयकुशलवनन्दित राम्॥९४॥अश्वमेधक्रतुदीक्षित राम्॥९५॥कालावेदितसुरपद राम्॥९६॥आयोध्यकजनमुक्तिद राम्॥९७॥विधिमुखविबुधानन्दक राम्॥९८॥तेजोमयनिजरूपक राम्॥९९॥संसृतिबन्धविमोचक राम्॥१००॥धर्मस्थापनतत्पर राम्॥१०१॥भक्तिपरायणमुक्तिद राम्॥१०२॥सर्वचराचरपालक राम्॥१०३॥सर्वभवामयवारक राम्॥१०४॥वैकुण्ठालयसंस्थित राम्॥१०५॥नित्यानन्दपदस्थित राम्॥१०६॥राम् राम् जय राजा राम्॥१०७॥राम् राम् जय सीता राम्॥१०८॥राम् राम् जय राजा राम्।राम् राम् जय सीता राम्॥॥ इति नामरामायणम् सम्पूर्णम् ॥

Monday, 23 March 2026

चंडीपाठ में कवच, अर्गला ,कीलक और कुंजिका स्तोत्र से हवन नहीं करना चाहिए सप्रमाण प्रस्तुति~यो मूर्ख: कवचं हुत्वा प्रतिवाचं नरेश्वरः ।स्वदेह - पतनं तस्य नरकं च प्रपद्यते ।।अन्धकश्चैव महादैत्यो दुर्गाहोम-परायणः ।कवचाहुति - प्रभावेण महेशेन निपातितः ।।कवच में पाहि, अवतु, रक्ष रक्ष, रक्षतु, पातु आदि शब्दों का प्रयोग हुआ रहता है।सप्तशती के चतुर्थ अध्याय के 4 मंत्र से इसी कारण होम नहीं होता है।#सिद्ध #कुंजिका स्तोत्र का होम न करने की आज्ञा स्वयं महादेव नें दी हैइसका प्रथम कारण है की ,कुंजिका देवी सिद्धियों की एकमात्र कुंजी है ।ओर कुंजी का रक्षण किया जाता है आहूत नहीं किया जा सकता ।यदि यदि कुंजी का ही लोप हो जाएगा तो सिद्धी के द्वार का खुलना असम्भव हो जाएगा ।दूसरा कारण यह की सप्तशती में आता है की याचना स्तोत्र , कवच एवं कवच मन्त्रों की आहुति नहीं की जाती अन्यथा विनाश ही होता है ।|| अथ प्रमाण ||#कवचं #वार्गलाचैव ,#कीलकोकुंजिकास्तथा ।#स्वप्नेकुर्वन्नहोमं #च ,#जुहुयात्सर्वत्रनष्ट्यते: ।।भगवान शिव भैरव स्वरूप में स्थित होकर कहते हैं ! कवच , अर्गला , कीलक , तथा कुंजिका का होम स्वप्न में भी न करें स्वप्न मात्र में भी होम करने से सर्वत्र नाश की संभावनाएँ प्रकट हो जाती है ।#बुद्धिनाषोहुजेत् #देवि,#अर्गलाऽनर्गलोभवेत् ।#सिद्धीर्नाषगत:#होता, #विद्यां #च #विस्मृतोर्भभवेत् ।।अर्गला के होमकर्म से सिद्धीयों का नाश हो जाता है । तथा होता की समस्त विद्याएँ विस्मृत हो जाती है , अर्गला अनर्गल सिद्ध हो जाती है ।#कीलितोजायतेमन्त्र: ,#होमे #वा #कीलकस्तथा ।#ममकण्ठसमंयस्य: ,#कीलकोत्कीलकं #हि #च ।।कीलक के होमकर्म से होता के समस्त मन्त्र सदा सर्वदा के लिए कीलित हो जाते हैं ।इसे मेरा उत्किलित कण्ठ ही जानें जो जो कीलक का कारक है ।#धनधान्ययुतंभद्रे ,#पुत्र:#प्राण:#विनष्यते: ।#रोगशोकोर्व्रिते:#कृत्वा,कवचंहोमकर्मण: ।।कवच के होम से धन,धान्य, पुत्र तथा प्राण का विनाश निश्चित है एवं वह होता रोग तथा शोकों से घिर जाता है ।स्वप्ने वा हुज्यते देवि ,* *कुंजिकायं च कुंजिकां ।षड्मासे च भवेन्मृत्यु , सत्यं सत्यं न संशय: ।होमे च कुंजिकायास्तु ,* *सकुटुम्बंविनाश्यती: ।कुंजिका के होमकर्म के प्रभाव से होता की छः मास में मृत्यु निश्चित जानें तथा होता का सकूटुंब विनाश हो जाता है यह सत्य है परम सत्य है इसमें कोई संशय नहीं करना चाहिए ।शास्त्री प्रवीण त्रिवेदी ■यस्यं च दोषमात्रेण ,प्रसन्नार्मृत्युदेवता: ।कुंजिकाहोममात्रेण ,रावण:प्रलयंगत: ।।इसी के दोष से मृत्युदेवता अत्यंत प्रसन्न होकर होता का सकूटुंब भक्षण करते हैं ।कुंजिका के होममात्र के प्रभाव से ही रावण का सम्पूर्ण विनाश सम्भव हुआ ।■भैरवयामले भैरवभैरवी संवादे ।।चतुर्विंश प्रभागे होमप्रकरणे ।।■मातृका:बीजसंयुक्ता: ,प्राणाप्राणविबोधिनी ।प्राणदा:कुंजिका:मायां ,सर्वप्राण:प्रभाविनी ।।कुंजिका में बीज मातृकाएँ उपस्थित हैं ।प्राण को देविप्राण का बोधप्रदान करती हैं ।यह प्राणज्ञान प्रदान करने वाली महामाया कुंजिका प्राण को प्रभावित करने वाली हैं ।।। शक्तियामले शक्तिहोमप्रकरणे ।।

Friday, 30 January 2026

!! #रामकृष्णहरि !!अयोध्येचा राजा दशरथ एकदा वनभ्रमणावर गेला होता आणि वालीला भेटला. त्याच्या बोलण्याने नाराज होऊन वालीने त्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले.राजा दशरथ एकदा वनभ्रमणावर गेला आणि वालीला भेटला. त्याच्या बोलण्याने नाराज होऊन वालीने त्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. राजा दशरथाच्या तीन राण्यांपैकी कैकेयी शस्त्रे आणि रथ चालविण्यात पारंगत होती.म्हणून, जेव्हा जेव्हा राजा दशरथ दौऱ्यावर जायचा, तेव्हा तो अनेकदा कैकेयीला सोबत घेऊन जायचा आणि ती अनेकदा युद्धात त्याच्यासोबत असायची. योगायोगाने, वाली आणि राजा दशरथ यांच्यातील भयंकर युद्धादरम्यान, राणी कैकेयी देखील त्याच्यासोबत होती.युद्धात, वालीने राजा दशरथावर मात करण्यास सुरुवात केली कारण वालीला वरदान मिळाले होते की जर त्याने कोणावरही नजर टाकली तर त्या व्यक्तीच्या शक्तीचा अर्धा भाग त्याच्याकडे जाईल. म्हणून, राजा दशरथ युद्ध हारणार हे निश्चित होते.जेव्हा राजा दशरथ युद्धात हरला, तेव्हा बालीने त्याच्यावर एक अट घातली: एकतर त्याची पत्नी कैकेयी सोडून जा किंवा रघुकुल वंशाचा अभिमान असलेला मुकुट मागे सोडा. राजा दशरथाला आपला मुकुट सोडून राणी कैकेयीसोबत अयोध्येला परत जावे लागले.राणी कैकेयीला हे ऐकून खूप दुःख झाले; एक स्त्री आपल्या पतीचा अपमान कसा सहन करू शकते? तिने राजा दशरथाला त्याचा मुकुट सोडण्यास भाग पाडले ही गोष्ट तिला प्रत्येक क्षणी त्रास देत असे.तिला मुकुट परत मिळण्याची चिंता होती. जेव्हा श्रीरामांच्या राज्याभिषेकाची वेळ आली तेव्हा दशरथ आणि कैकेयी यांनी मुकुटावर चर्चा केली. फक्त त्यांनाच ते माहित होते.रघुकुल वंशाचा सन्मान पुनर्संचयित करण्यासाठी, कैकेयीने श्रीरामांच्या वनवासाचा कलंक स्वतःवर घेतला आणि त्याला वनात पाठवले. त्याने श्रीरामांना असेही सांगितले होते की त्याला बालीकडून मुकुट परत मिळवावा लागेल.श्रीरामांनी बालीला पराभूत केल्यानंतर, त्याने बालीशी संभाषण सुरू केले. भगवानांनी स्वतःची ओळख करून दिली आणि बालीला त्याच्या वंशाचा अभिमान असलेल्या मुकुटाबद्दल विचारले.तेव्हा वालीने उत्तर दिले, "मी रावणाला पकडले. जेव्हा तो पळून गेला तेव्हा त्याने कपटाने मुकुटही सोबत घेतला. प्रभू, माझ्या मुलाला तुमच्या सेवेत घ्या. तो तुमचा मुकुट परत मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालेल."जेव्हा अंगद श्रीरामांचा दूत म्हणून रावणाच्या दरबारात गेला, तेव्हा त्याने आपले पाय दरबारात ठेवले आणि उपस्थित योद्ध्यांना त्याचे पाय हलवण्याचे आव्हान केले. रावणाच्या राजवाड्यातील सर्व योद्ध्यांनी अंगदाचे पाय हलवण्यासाठी सर्व शक्ती वापरली, परंतु कोणीही यशस्वी झाले नाही.जेव्हा रावणाच्या दरबारातील सर्व योद्धे अंगदाचे पाय हलवू शकले नाहीत, तेव्हा रावण स्वतः अंगदाजवळ आला आणि तो पाय हलवण्यासाठी खाली वाकला तेव्हा त्याच्या डोक्यावरून मुकुट पडला. अंगद मुकुट घेऊन श्रीरामांकडे परतला. रघुकुलाच्या राजमुकुटाचे असे वैभव होते.जेव्हा राजा दशरथाकडे गेला तेव्हा त्याला वेदना सहन कराव्या लागल्या. जेव्हा रावणाने बालीकडून मुकुट घेतला तेव्हा बालीला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. यानंतर, जेव्हा अंगदने रावणाकडून मुकुट घेतला तेव्हा रावणानेही आपला जीव गमावला.आणि केवळ कैकेयीमुळेच रघुकुलाचा मान वाचला. जर कैकेयीने श्रीरामांना वनवासात पाठवले नसते तर रघुकुलाचा मान परत मिळाला नसता. कैकेयीने वंशाच्या सन्मानासाठी सर्व कलंक आणि अपकीर्ती स्वतःवर घेतली, म्हणूनच श्रीरामांना त्यांच्या मातांमध्ये कैकेयी सर्वात जास्त आवडायची.

Monday, 29 December 2025

🙏  *आत्म्याचे  अस्तित्व खरंच आहे का??*
उत्तर  =  जी माता  गरोदर असते, त्या मातेला सुद्धा, आपण गरोदर आहोत, हें दोन महिन्यांनी कळते, याचा अर्थ *तो सूक्ष्म जीव*
*कसा प्रवेश करतो कसा संघर्ष करतो?*
दोन महिन्यांनी त्या मातेला कळते कि आपण आई होणार आहोत 👍 *मग त्या आधी का नाही कळले?? कारण कि तो आत्मा संघर्ष करत असतो*, जेव्हा एक संपूर्ण चेहरा तयार होतो,
आणि दोन हात तयार होतात, तेव्हा तो *आईच्या गर्भात दोन्ही हात जोडून, प्रार्थना करतो,* आणि *बोलतो कि, सोडविशी येथूनी, तर मी स्वहीत करिन, स्वहीत म्हणजे, परमार्थ करिन,* 🙏 हें वचन तो ईश्वराला देतो, आणि *पण जसा मोठा होतो, तसे ईश्वराला दिलेलं वचन विसरतो,* आईचा गर्भ म्हणजेचं नरक, या गर्भात *असंख्य यातना गर्भ सहन करत असतो,* *पृथ्वीवर जन्म घेणे, याचाच अर्थ स्वर्गात*
*ऋण घेणे होय*  अवकाशात फक्त ब्रह्मांड आहे, आणि *पृथ्वी म्हणजेचं स्वर्ग आहे* 🙏
                                   *संत ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वरीत,* शुक्राणूची माहिती दिली आहे, आठशे वर्षापूर्वी हें लिखाण केले आहे,  *गरुड पुरणातही* हे स्पष्ट व स्वच्छ लिहले आहे.आपण गरुड पुराण अनेकवार वाचले आहे .मग त्या काळात तर सोनोग्राफी नव्हती मग हें गूढ ज्ञान संत ज्ञानेश्वर यांना कुठून प्राप्त झाले,??
आता राहिला, *आत्म्याचे अस्तित्व खरेच आहे का?*  मनुष्य देहाची पुण्याई असे पर्यंतच जिवंत राहतो, पुण्याई संपली कि देह ठेवावा लागतो,  *आपल्याला दिसतो तो फक्त देह* 
मग तो शरीरातील सूक्ष्म आत्मा आपल्याला का दिसतं नाही,??
                              *आत्मा येताना त्या गर्भवती मातेला ही दिसला नाही,* *आणि जेव्हा मनुष्य देह सोडतो तेव्हाही दिसतं नाही*, पण जेव्हा शरीरातुन आत्मा बाहेर निघतो, तेव्हा एक तर तो *दुःखी* असतो किंवा तो *तृप्त झालेला* असतो, जर तो अंतरात्मा *दुःखी* असेल, तर त्या शरीराला लाथ मारतो, आणि बोलतो, स्वहीत करिन असे बोलला होतास, पण या *पृथ्वीवर जन्माला येऊन, मनुष्य देहाचे सार्थक, करू  शकलास नाहीस*
संपूर्ण आयुष्य केवळ देह सुख पाहिलेस,
*या कलियुगात संतांची ओळख करून घेऊ शकला नाहीस,* आता मला पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा मारावा लागणार 😭😭😭 असे बोलून तो अंतरिचा आत्माराम पुढील प्रवासाला निघतो,
आता ज्या व्यक्तीने प्राण सोडले आहेत, ती व्यक्ती, कुठे अडकली, जसे कि *लोभात, किंवा काही खाण्याची इच्छा, अपूर्ण वासना राहिली, तर पुन्हापुन्हा त्या आत्म्यास जन्म घ्यावा लागतो*,😭😭😭 अश्या कित्येक परमार्थिक व्यक्ती आहेत, जे उपासना करुन, घरात सगळ्यांना सांगून गेलेत, कि आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा 🙏 *म्हणून मरणाचे स्मरण असावे* शरीराचे  सार्थक करावे, *पूर्वजास उद्धरावे हरी भक्ती करुनी* 🙏
                                    गुरूचरित्र ग्रंथात दुसऱ्या अध्याय मध्ये, *कलिकाळ* हा ब्रम्ह देवा समोर, आपली जीभ आणि लिंग धरून उभा आहे, आणि त्याने शपथ घेतली आहे कि, पृथ्वीवर मी मनुष्याला नागडा करिन, त्याला कपडे काढायला लावीन, परमार्थ करुन देणार नाही, जीभ, आणि वासना हेच माझं शस्त्र राहील, तेव्हा ब्रह्म त्याला बोलतात, कि *जे संतांना शरण जातील, जे परमार्थ करतील, त्यांना तू बाधा करू नकोस, कली ही अट मान्य करतो, आज आपण पाहतो कि मनुष्य हा केवळ, देहाचे भोग घेत आहे, त्याचा रसनेवर, आणि वासनेवर ताबा नाही, अंगावर कपडे राहिले नाहीत, जे लिहिले आहे, तेच सत्य आता अनुभवायला मिळत आहे, *यातून सुटायचं असेल, तर  जा सदगुरूंना शरण,* सुटेल तुझे जन्म आणि मरण,  *शरणा गतांची वाहे चिंता, तो एक सदगुरु दाता*  *जैसे बालके वाढवी माता, नाना यत्ने करुनी* 🙏
प्रत्येक मनुष्याकडे आठ विषय आहेत,
1= *लोभ* , 2 *क्रोध*, 3  *वासना* 4 *मद* 5
*मत्सर 6 चिंता  7 भावना  8  संशय* 
हें आठ विषयी मनुष्याचे मन, आणि अंतरात्मा चालवतात, हें *आठही विषय कोणत्याही शाळेत शिकवले जात नाहीत, ते दिसतं देखील नाहीत, पण मनुष्य त्यांचा अनुभव घेत असतो,*
मग अंतरात्माची ओळख कशी घ्यायची,??
*ज्याला परमार्थाची प्राप्ती झाली आहे, जो लोभात, आणि वासनेत ना अडकता, केवळ परमार्थ करत आहे, त्यालाच *अंतरीच्या आत्मारामाची ओळख होते*, कारण कि अंतिम समय जेव्हा येतो, तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव होते, कि आपले या इहलोकांतील कार्य संपले आहे, *मी जे वचन आईच्या गर्भात दिले होते, त्याच सार्थक झाले आहे, आता मला जिवंत पणीच मोक्ष प्राप्ती व्हावी* जेव्हा तो असे *नामस्मरण* करत अंतरी संवाद साधत असतो,
तेव्हा, परेतून आवाज येतो, आता तुझी जाण्याची वेळ आली आहे, सगळ्यांना निरोप दे, उपासना करुन, पूजा करुन, मनुष्य देह सोडतो, *काही जण अंतिम समयी नामस्मरण* करताना, देह त्याग करुन गेलेत,🙏🙏
आपण काय करायचे, ते प्रत्येकाने ठरवायचे!!!!!

*|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||*

Tuesday, 23 December 2025

*आत्महत्या_केल्याने_नंतर_काय_होते* आत्म्याची कोणत्याही प्रकारे हत्या होऊच शकत नाही, केली जाऊ शकत नाही, हत्या होते ती फक्त शरीराची, ह्याला स्वघात किंवा देह हत्या म्हणू शकतो, दुसर्‍या जीवाची हत्या केल्याने ब्रम्ह हत्येचा दोष लागतोच परंतु स्वघात केल्याने घोर अपराध होतो. ज्या देहाने व परमेश्वराने आपणास ह्या जगात राहायला जागा दिली, हे जग पाहण्यास साठी, समजण्यासाठी, एकण्या साठी शक्ति दिली, त्या देहाची हत्या करणे निंदनीय घोर अपराध आहे. जरा विचार करा तुमचा जर कोणी खास, सखा, जवळचा आपला कोणी असेल तर तो फक्त परमेश्वराने दिलेलेला हा देह, शरीर आहे. कारण आत्मा आपली प्रगती शरीरात राहुनच करू शकतो. त्यात आत्महत्या करणार्या व्यक्तींचा गैरसमज असा होतो की आपल्या वर असणारा ताण, दुख, वेदना त्रास, हे आत्म हत्या करून संपवु शकतो, पंरतु हे अस मुळीच नाही कारण भोग हे भोगुनच संपतात, आत्महत्या करून ते अधिक वाढतात. कोणाच्या कारणाने, नातेवाईकांच्या रागाने आपण अस पाऊल उचलाल पण त्याचा फरक फक्त नी फक्त तुम्हाला पडतो ईतराना काही फरक पडत नाही कारण ते फक्त दोन दिवस आपली आठवण करतील, महिनाभरातच विसरून पण जातील, कारण या जगात कोणी कोणाचे नाहीच आहेत.*आत्मघात केल्यास काय भोग आहेत सविस्तर पणे लक्षात घ्या-*हिन्दू धर्मानुसार मृत्यु पश्चात आत्म्याची मुख्य करून 3 प्रकारच्या गती सांगितल्या आहेत. *1.उर्ध्व गति*2.स्थिर गति*3.अधोगति.ह्या मध्ये ही गती-अगती मध्ये विभागले आहेत. वैदिक ग्रंथां मध्ये आत्मघाती दुष्ट मनुष्या ला काय म्हटले आहे- *असूर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृता।**तास्ते प्रेत्यानिभगच्छन्ति ये के चात्महनो जना:।।**अर्थात:–* आत्मघाती मनुष्य मृत्यु पश्चात अज्ञान आणि अंधकाराने परिपूर्ण, सूर्य प्रकाशा पासून वंचित आशा असूर्य नामक लोकात टाकला जातो. गरुड पुराण मध्ये जीवन मृत्यु च्या प्रतेक रुपाचे वर्णन केले आहे, तर आत्म्हत्तेस निंदनीय मानल आहे, कारण धर्मा नुसार 84 दशलक्ष योनि नंतर परमेश्वराच्या कृपेने मानव जन्म प्राप्त होत असतो. आणि त्याला व्यर्थ घालवणे निंदनीय अपराध आहे. जो व्यक्ति आत्महत्या करतो तो आत्मा अतृप्त अवस्थेत आपल्या मध्ये भटकत राहतो. त्याला ना स्वर्ग-नर्क आणि ना पुंनर्जन्म प्राप्त होतो. अशा आत्म्यास त्याचे समय चक्र जो पर्यन्त पूर्ण होत नाही तो पर्यंत त्याला जागा मिळत नाही, म्हणून आत्महत्या पच्छात चे जीवन खूप कष्टदायक आणि असाह्य असते. त्यासाठी जीवनाचे चक्र समजून घेणे अति आवशक आहे-- जसे पुर्णपणे परिपक्व झालेले, पिकलेले फळ खाण्यासाठी योग्य असते आणि जस परिपक्व झालेले फळ स्वत: हून झाड सोडून, नवीन झाड बनण्याच्या अपेक्षेने बाहेर पडते, त्याच प्रमाणे पूर्ण आयुष जगून भोग भोगून मनुष्य आत्मा चांगल्या जीवन गती साठी बाहेर पडतो. मनुष्य जीवनाचे 7 चरण असतात, आणि प्राकृतिक प्रकिये नुसार, एक पूर्ण झाल्यावरच दुसरी चालू होते. आणि ते नियोजित क्रमवार असते, त्यात वेळे अगोधरच मृत्यु झाल्यास बिघाड होतो. ज्या शरीराचा मृत्यु प्राकृतिक नियमा नुसार होतो तो आत्मा तृप होत असतो, भटकत नसतो. आणि नियमांनुसार जीवनाचे 7 चरण पूर्ण झालेले असतात. परंतु जो मनुष्य आत्महत्या करतो तो आत्मा चक्र पूर्ण न केल्याने अतृप्तच राहतो. *मृत्यु नंतर केव्हा प्राप्त होते दुसरे शरीर ?*उपनिषद सांगते- मृत्यु नंतर जास्त करून त्याच वेळी दुसरे शरीर (सूक्ष्म) प्राप्त होते मग मनुष्य असो किंव्हा कुठचा ही प्राणी. पुराणा नुसार काही आत्मा 3 दिवसात दुसरे शरीर प्राप्त करतात, काही आत्म्याना 10 ते 13 दिवसात दुसरे शरीर प्राप्त होते. काही आत्मा सव्वा महिन्यात जवळ-जवळ 40 दिवसात दुसरे शरीर प्राप्त करतात. खूप कमी आत्मा असे 40 दिवसा नंतर ही शरीर प्राप्त करू शकत नाही, त्यात अधिकतर अपघाती, दुर्घटना, आत्महत्या झालेले असतात. *काय असते भूत-*ज्याचा काहीच वर्तमान नसतो, फक्त भूतकाळच असतो त्यालाच भूत म्हणतात, भूत काळात अटकलेल्या आत्म्याचे भूत बनते, जीवन ना भूत मध्ये आहे, ना भविष्या मध्ये, जीवन सधा वर्तमान मध्ये आहे. आत्माचे 3 स्वरूप मानले आहे, जीवात्मा, प्रेतात्मा, आणि सूक्ष्मात्मा. जो भौतिक शरीरात वास करतो त्याला जीवात्मा म्हणतात. जेव्हा या जिवात्म्याचा वासना आणि कामनामय शरीरात प्रवेश होतो, त्याला प्रेतात्मा म्हणतात, आणि हा आत्मा जेव्हा सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो त्याला सूक्ष्मात्मा म्हणतात. अशा प्रकारे अपघाती कोणी व्यक्ति मृत होत असेल तर भूत, प्रेत, पिच्छ्यात, अवगत, खूनी, मुंजा, पीर, डायन, कृष्मांडा, ब्रम्हराक्षस, वेताळ, क्षेत्रपाल अशा स्थितीत अतृप्त राहतात. ह्या सर्वांची उत्पत्ति आपल्या पापकर्मा नुसार, व्यभिचार, अकाल, अपघाती मृत्यु किंवा श्राद्ध न झाल्याने होते. *अतृप्त आत्मा बनतात भूत :–*जो व्यक्ति भूख, तहान, संभोगसुख पासून विरक्त, राग, क्रोध, द्वेष, लोभ, वासना व इच्छा आणि भावना घेवून मरतो तो अवश्य तो भूत बनून भटकतो. व्यक्ति दुर्घटना, हत्या, आत्महत्या ने मृत्यु होतो तोही अतृप्त भूत बनून भटकतो, अंतता “जशी मती, तसी गती”. अशा अतृप्त आत्म्यास तृप्तते साठी श्राद्ध, तर्पण, आवशक कर्मकांड विधी केला जातो. अतृप्ते मध्ये आत्महत्या हे सर्वात मोठे कारण बनते, शास्त्र नुसार आत्महत्या करणे घोर अपराध मानले आहे. आत्महत्या करणे निश्चितच परमेश्वराचा अपमान करणे आहे. जो व्यक्ति आत्महत्या करतो तो मृत्यु नंतर त्वरित प्रेत बनून अनिश्चित काळापर्यंत भटकत राहतो. अशा स्थितीत त्या आत्म्यास अतिशय, आसाह्य कष्ट वेदना भोगाव्या लागतात. आसाह्य पीडा आणि पच्शाताप हेच त्याचे प्रेत जीवन बनते. मरणोपरांत संचित संस्कार च्या अनुरूप शरीर धारण करण्या साठी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते, तोवर सूक्ष्म शरीरा मध्ये वास्तव होते. मुक्ति चा अर्थ मोक्ष नाही तर दुसरे शरीर प्राप्त होणे. मोक्ष तर जन्म-मृत्यु च्या फेर्‍यातून मुक्त होऊन आनंदस्वरूप परमात्मा मध्ये विलीन होणे. काही वेळा तर साधू-संताना पण मोक्ष मिळवणे कठीण असते. तर सामान्य जिवाची गोष्टच वेगळी. एकण्यात आहे अपुरी राहिलेली कर्तव्य आणि वासना मुळे माऊलींना पण परत जन्म घ्यावा लागला. आत्महत्या करण्याचा अर्थ हा आहे की आपण अजून मानसिक रूपाने परिपक्व नाहीत. तर मुक्तता नाहीच. शेवटी अतृप्त आत्म्यास मुक्ति सहज प्राप्त होत नाही, म्हणून ते भूत, प्रेत किंवा पिशाच अशा योनित भटकत राहतात. जोवर त्या शरीराचे निर्धारित आयुष्य पूर्ण होत नाही तोवर, असे कमीत कमी होते. पण सहसा मुक्ति मिळत नाही, त्या साठी नातेवाईकां कडून उचित धार्मिक कार्य, श्राद्ध, तर्पण आदि विधीतून मुक्तिची शक्यता असते.