Tuesday, 12 March 2019

चाणक्य नीती)

श्लोकेन वा तदर्धेन पादेनैकाक्षरेण वा।
अबन्ध्यं दिवसं कुर्याद् दानाध्ययनकर्मभिः॥२-१३॥
(
माणसाने दररोज नियमितपणे कमीत
कमी एका श्लोकाचे पठण करावे. तितके जमत
नसल्यास निदान अर्ध्या वा कमीत कमी
एका पादाचा (म्हणजे एक चतुर्थांश) किंवा अक्षराचे
तरी पठण, मनन, आणि चिंतन करावे.

No comments:

Post a Comment