It's a tak of lakshmi mostly known as lakshmi sitting on aasan Its a symbol of stable wealth at home Weapons in her hands reflects she is guarding ur wealth n sun n moon reflects that she's guarding ur wealth and health day n night Feel lucky to have that taak in ur temple
Your article is very good, it contains various information about the health information. We publish a lot of world health day images And now publish a lot of world health day information here, if you want to see more you can check this. world health day images
हे वीर दुसरे कोणीही नसुन ते आपापल्या कुळाचे मुळपुरूष म्हणजेच गोत्र आहेत, ज्याच्यापासून आपला वंश कुळ गोत्राचा सुरुवात झाली आहे. तेच आपल्या कुळाच्या देवतांचे रक्षण आणि आपल्या कुळाचे वंशाचे गोत्राचे सुद्धा रक्षण आणि तारणकर्ता आहेत. आपल्या कुळातील वंशातील सर्व समस्या हेच दुर करतात. म्हणूनच आपल्या देव्हर्यात पितर ऐवजी गोत्रच असावे. पित्र मयत झाल्यावर त्यांना टाक रूपाने देव्हारामधे ठेवल्यावर ते आपल्याला अनेक समस्या करून वेगवेगळे त्रास देतात कारण ते आत्मारूपाने मुक्त होत नाहीत. त्यांना दशक्रिया तेरावे वर्षश्राद्ध झाले की लगेच मुक्ती व्हावी. त्यांची पिशाच्च योनी मध्ये कुळदैवत आणि कुलस्वामिनी समवेत पुजन करू नये. त्यांची पुजा सेवा ते जिवंत असताना करायची आहे. मयत झाल्यावर नव्हे. मयत आत्मा पिशाच्च असतो.
पितरांच्या प्रतिमा किंवा टाक किंवा मुर्तीचे पुजन करू नये. तर त्यांची प्रतिमा मनातच आठवावी किंवा साठवावी. प्रत्यक्षातील देव्हारामधे त्यांची प्रतीमा नको. मयत झाल्यावर शरीर पंचतत्वात विलीन होते तर आत्मा भूत आणि त्यानंतर पिशाच्च योनी मधे जातो. तेथून सुद्धा तो आत्मा मुक्त व्हावा म्हणून आपण काय काय विधी करतो. मग परत त्यांना देवांसमवेत ठेऊन मुक्तीपासुन का वंचित ठेवावे? त्यापेक्षा त्यांच्या जिवंतपणीच त्यांची सेवा करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे हेच चांगले आहे. मयत झाल्यावर पितरांच्या फोटोला आपण नमस्कार सुद्धा करू नये तर मनातून त्यांचा सन्मान करावा. कुठलेही पुजा करताना संकल्प करण्यापुर्वी गोत्राचा उच्चार करावा लागतो नंतर आपले पिता पितामह प्रपितामह यांच्या नावांचा उच्चार करतात. कुळाचे आणि कुळाच्या देवतांचे देव्हार्याचे रक्षण ह्याचा मान आणि कार्य फक्त गोत्राला दिलेले आहे आणि पुजेचा मान सुद्धा गोत्राला आहे. कारण ते जोपर्यंत वंश चालत असेल तोपर्यंत चिरंतन गोत्र आहे. पित्र चिरंतन नाही.
vir mhanaje aapale purvaj aapale aai vadil sasu sasare kinva aaji ajoba je varle aahet tyanch photo aahet te
ReplyDeleteB
ReplyDeleteIn second row, second TAK belongs o which God. Actually I also have at home and would like to know more about it.
ReplyDeleteIt's a tak of lakshmi mostly known as lakshmi sitting on aasan
DeleteIts a symbol of stable wealth at home
Weapons in her hands reflects she is guarding ur wealth n sun n moon reflects that she's guarding ur wealth and health day n night
Feel lucky to have that taak in ur temple
या देवघरात मल्हारी देवाचे 2 टाक कसे काय..?
ReplyDeleteएक भैरी जोगेश्वरी आहेत दोन मल्हारी नाहीत
Deleteमाझ्या माहिती नुसार वीर हे घरातील पूर्वज असतात.
ReplyDeleteवीर हे घरचे पूर्वज नसून देवाचे व घराचे राखणदार असतात
Deleteपूर्वजांच्या टाकला मूळ पुरुष असे म्हणतात
5 Dev kontev hya Tak Pramane please Koni Guide karu Shakel ka??Because aamhala Mahiti nahi ahe
ReplyDelete1 तुमची कुलदेवी
Delete2 तुमचे कुलदेवता
3 भैरोबा
4 महिषासुरमर्दिनी / पलंगावरची लक्ष्मी / जानाई
5 मूळपुरुष / वीर
तुमच्या कुळाचे दैवत जाणून घेऊन कृपया पुढे निर्णय घ्या
2nd row madhe 4th dev konte
Deleteवीर पुरूष म्हणजे मूळ पुरुष म्हणजेच आपले पूर्वज
ReplyDeleteYour article is very good, it contains various information about the health information. We publish a lot of world health day images And now publish a lot of world health day information here, if you want to see more you can check this.
ReplyDeleteworld health day images
दुसऱ्या रो मधील ५ वा टाक कोणत्या देवतेचा आहे
ReplyDeleteKaalbhairav
Deleteहे वीर दुसरे कोणीही नसुन ते आपापल्या कुळाचे मुळपुरूष म्हणजेच गोत्र आहेत, ज्याच्यापासून आपला वंश कुळ गोत्राचा सुरुवात झाली आहे. तेच आपल्या कुळाच्या देवतांचे रक्षण आणि आपल्या कुळाचे वंशाचे गोत्राचे सुद्धा रक्षण आणि तारणकर्ता आहेत. आपल्या कुळातील वंशातील सर्व समस्या हेच दुर करतात. म्हणूनच आपल्या देव्हर्यात पितर ऐवजी गोत्रच असावे. पित्र मयत झाल्यावर त्यांना टाक रूपाने देव्हारामधे ठेवल्यावर ते आपल्याला अनेक समस्या करून वेगवेगळे त्रास देतात कारण ते आत्मारूपाने मुक्त होत नाहीत. त्यांना दशक्रिया तेरावे वर्षश्राद्ध झाले की लगेच मुक्ती व्हावी. त्यांची पिशाच्च योनी मध्ये कुळदैवत आणि कुलस्वामिनी समवेत पुजन करू नये. त्यांची पुजा सेवा ते जिवंत असताना करायची आहे. मयत झाल्यावर नव्हे. मयत आत्मा पिशाच्च असतो.
ReplyDeleteपितरांच्या प्रतिमा किंवा टाक किंवा मुर्तीचे पुजन करू नये. तर त्यांची प्रतिमा मनातच आठवावी किंवा साठवावी. प्रत्यक्षातील देव्हारामधे त्यांची प्रतीमा नको. मयत झाल्यावर शरीर पंचतत्वात विलीन होते तर आत्मा भूत आणि त्यानंतर पिशाच्च योनी मधे जातो. तेथून सुद्धा तो आत्मा मुक्त व्हावा म्हणून आपण काय काय विधी करतो. मग परत त्यांना देवांसमवेत ठेऊन मुक्तीपासुन का वंचित ठेवावे? त्यापेक्षा त्यांच्या जिवंतपणीच त्यांची सेवा करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे हेच चांगले आहे. मयत झाल्यावर पितरांच्या फोटोला आपण नमस्कार सुद्धा करू नये तर मनातून त्यांचा सन्मान करावा. कुठलेही पुजा करताना संकल्प करण्यापुर्वी गोत्राचा उच्चार करावा लागतो नंतर आपले पिता पितामह प्रपितामह यांच्या नावांचा उच्चार करतात. कुळाचे आणि कुळाच्या देवतांचे देव्हार्याचे रक्षण ह्याचा मान आणि कार्य फक्त गोत्राला दिलेले आहे आणि पुजेचा मान सुद्धा गोत्राला आहे. कारण ते जोपर्यंत वंश चालत असेल तोपर्यंत चिरंतन गोत्र आहे. पित्र चिरंतन नाही.
ReplyDeleteदुसऱ्या ओळीतील पाचही टाकांची क्रमवारी नुसार नवे सांगावीत ही विनंती
ReplyDelete